Photo Credit; instagram

प्रेमानंदजींनी सांगितलेल्या कोणत्या 5 गोष्टी श्रीमंतांनाही टाळता येत नाहीत?

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर पैसा तुम्हाला जगातील सर्व संकटांपासून वाचवू शकतो, तर तुम्ही चुकीचे आहात.

Photo Credit; instagram

परमपूज्य संत प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, 'कोट्यवधी कमावणारे सुद्धा या 5 गोष्टी टाळू शकत नाहीत.'

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असते.

Photo Credit; instagram

त्यांचे अनुयायी त्यांचे प्रवचन मोठ्या उत्साहाने ऐकतात आणि चिंतन करतात.

Photo Credit; instagram

अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराजांनी पाच गोष्टींबद्दल सांगितलं आहेत ज्यापासून श्रीमंतही सुटू शकत नाही.

Photo Credit; instagram

प्रेमानंद जी महाराज म्हणतात की तुम्ही कितीही कमावले, कितीही पद मिळवले तरी तुम्ही या पाच गोष्टींपासून सुटू शकत नाही.

Photo Credit; instagram

या पाच गोष्टी म्हणजे, चिंता, भय, शोक, मृत्यू आणि दु:ख.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांच्या मते प्रत्येक व्यक्तीला या पाच गोष्टींशी संघर्ष करावा लागतो.

पुढील वेब स्टोरी

कोरियन मुलींसारखी मिळवा ग्लास स्कीन, फॉलो करा 'या' टिप्स!

इथे क्लिक करा