Photo Credit; instagram
प्रेमानंदजींनी सांगितलेल्या कोणत्या 5 गोष्टी श्रीमंतांनाही टाळता येत नाहीत?
Photo Credit; instagram
जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर पैसा तुम्हाला जगातील सर्व संकटांपासून वाचवू शकतो, तर तुम्ही चुकीचे आहात.
Photo Credit; instagram
परमपूज्य संत प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, 'कोट्यवधी कमावणारे सुद्धा या 5 गोष्टी टाळू शकत नाहीत.'
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असते.
Photo Credit; instagram
त्यांचे अनुयायी त्यांचे प्रवचन मोठ्या उत्साहाने ऐकतात आणि चिंतन करतात.
Photo Credit; instagram
अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराजांनी पाच गोष्टींबद्दल सांगितलं आहेत ज्यापासून श्रीमंतही सुटू शकत नाही.
Photo Credit; instagram
प्रेमानंद जी महाराज म्हणतात की तुम्ही कितीही कमावले, कितीही पद मिळवले तरी तुम्ही या पाच गोष्टींपासून सुटू शकत नाही.
Photo Credit; instagram
या पाच गोष्टी म्हणजे, चिंता, भय, शोक, मृत्यू आणि दु:ख.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांच्या मते प्रत्येक व्यक्तीला या पाच गोष्टींशी संघर्ष करावा लागतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोरियन मुलींसारखी मिळवा ग्लास स्कीन, फॉलो करा 'या' टिप्स!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...