Photo Credit; instagram
विवाहित मुलींनी 'या' 5 गोष्टी कधीही काढू नयेत...
Photo Credit; instagram
लग्नानंतर मुलींनी साज-शृंगार करण्याची मान्यता आहे.
Photo Credit; instagram
सध्याच्या परिस्थितीत अनेक स्त्रिया नोकरी करत आहेत. अशावेळी साज-शृंगारसह जगणं कठीण आहे.
Photo Credit; instagram
मात्र, लग्नानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीने परिधान करणे अनिवार्य मानले जाते.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित महिलांना सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते. तुम्ही सिंदूर कमी लावा पण जरूर लावा.
Photo Credit; instagram
फॅशनसाठी महिला अनेकदा टिकली लावत नाहीत, विवाहित महिलांनी असं करू नये.
Photo Credit; instagram
पायात जोडवी नक्की घाला. यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.
Photo Credit; instagram
जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच हलके पैंजण तर घालूच शकता.
Photo Credit; instagram
पूर्ण हातभर नाही पण किमान दोन ते चार बांगड्या नक्की घाला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उत्तम पत्नी म्हणून 'या' मूलांकाच्या मुलींचं सर्वांकडून होतं कौतुक!
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर