Photo Credit; instagram
मनी प्लांट चोरून आणलेला लावावा का.. हे खरं आहे?
Photo Credit; instagram
प्रत्येकाच्या घरात मनी प्लांटचं रोप हे दिसतंच दिसतं... यामागे अनेक कारणे आहेत.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि यामुळे जीवनात सुख-समृद्धीही येते.
Photo Credit; instagram
मनी प्लांटबाबत अशीही एक समजूत आहे की ती कधीही खरेदी करून घरात लावू नये, तर चोरी करून लावणे अधिक शुभ असते.
Photo Credit; instagram
काही लोकांचा असा विश्वास आहे की जर मनी प्लांटची कलमे चोरून घरात लावली तर ती लवकर वाढतात आणि धनाचा आशीर्वाद मिळतो.
Photo Credit; instagram
मात्र, वास्तू तज्ज्ञांनी याला चुकीचे ठरवून चोरी करून मनी प्लांट लावू नये, असे सांगितले.
Photo Credit; instagram
यासोबतच मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. या दिशेने मनी प्लांट लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
मनी प्लांट कधीही कोणाला देऊ नये. असे सांगितले जाते की यामुळे घरातील सुख-समृद्धी नष्ट होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!