Photo Credit; instagram
मनी प्लांट चोरून आणलेला लावावा का.. हे खरं आहे?
Photo Credit; instagram
प्रत्येकाच्या घरात मनी प्लांटचं रोप हे दिसतंच दिसतं... यामागे अनेक कारणे आहेत.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि यामुळे जीवनात सुख-समृद्धीही येते.
Photo Credit; instagram
मनी प्लांटबाबत अशीही एक समजूत आहे की ती कधीही खरेदी करून घरात लावू नये, तर चोरी करून लावणे अधिक शुभ असते.
Photo Credit; instagram
काही लोकांचा असा विश्वास आहे की जर मनी प्लांटची कलमे चोरून घरात लावली तर ती लवकर वाढतात आणि धनाचा आशीर्वाद मिळतो.
Photo Credit; instagram
मात्र, वास्तू तज्ज्ञांनी याला चुकीचे ठरवून चोरी करून मनी प्लांट लावू नये, असे सांगितले.
Photo Credit; instagram
यासोबतच मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. या दिशेने मनी प्लांट लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
मनी प्लांट कधीही कोणाला देऊ नये. असे सांगितले जाते की यामुळे घरातील सुख-समृद्धी नष्ट होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?