Photo Credit; instagram
Virat Kohli: विराट कोहलीच्या अपयशाबद्दल प्रेमानंद महाराज 'हे' काय बोलून गेले
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं.
Photo Credit; instagram
कोहली आणि अनुष्काचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Photo Credit; instagram
कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या वृदांवन आश्रमात भेट दिली.
Photo Credit; instagram
मन प्रसन्न आहे का? प्रेमानंद महाराजांनी विचारलेल्या प्रश्नावर कोहली डोकं हलवत हा म्हणाला आणि त्याने स्माईलही दिली.
Photo Credit; instagram
जीवनात यश आणि अपयश स्वाभाविक आहे. अपयश आल्यावर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
Photo Credit; instagram
अभ्यास खूप असला, तरी नशिबामुळे अपयश येऊ शकतं, असंहीप्रेमानंद महाराज म्हणाले.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराज म्हणाले, कोणत्याही कठीण काळात परमेश्वराचं चिंतन करणं खूप गरजेचं असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांचा नादच खुळा! खूप कमी वेळात करिअरमध्ये होतात यशस्वी
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या