Photo Credit; instagram

Virat Kohli: विराट कोहलीच्या अपयशाबद्दल प्रेमानंद महाराज 'हे' काय बोलून गेले

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं.

Photo Credit; instagram

कोहली आणि अनुष्काचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Photo Credit; instagram

कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या वृदांवन आश्रमात भेट दिली.

Photo Credit; instagram

मन प्रसन्न आहे का? प्रेमानंद महाराजांनी विचारलेल्या प्रश्नावर  कोहली डोकं हलवत हा म्हणाला आणि त्याने स्माईलही दिली.

Photo Credit; instagram

जीवनात यश आणि अपयश स्वाभाविक आहे. अपयश आल्यावर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

अभ्यास खूप असला, तरी नशिबामुळे अपयश येऊ शकतं, असंहीप्रेमानंद महाराज म्हणाले.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणाले, कोणत्याही कठीण काळात परमेश्वराचं चिंतन करणं खूप गरजेचं असतं. 

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांचा नादच खुळा! खूप कमी वेळात करिअरमध्ये होतात यशस्वी

इथे क्लिक करा