Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, तुळशीची माळ घालण्याचे नियम
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात तुळशीची माळ खूप पवित्र मानली जाते. तुळशीची माळ वाळलेल्या तुळशीपासून बनवली जाते.
Photo Credit; instagram
असं म्हटलं जातं की, तुळशीची माळ धारण केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात.
Photo Credit; instagram
तुळशीमाळेमुळे लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.पण तुळशीची माळ घालण्याचे काही नियम आहेत.
Photo Credit; instagram
वृंदावनचे प्रेमानंद महाराज जी यांनी तुळशीची माळ घालण्याचे नियम सांगितले आहेत.
Photo Credit; instagram
महाराजजींनी सांगितले की, तुळशीची माळ घातल्यानंतर मांस आणि मद्य सेवन करू नका.
Photo Credit; instagram
पुढे प्रेमानंद महाराज सांगतात, ही तुळशीची माळ धारण केल्यानंतर, परमेश्वराचं नाव जप करत राहावं.
Photo Credit; instagram
'तुळशीची माळ धारण केल्यानंतर कोणतेही अपशब्द किंवा घाणेरडे शब्द उच्चारू नयेत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
India vs Pakistan ct 2025 : एक्स्ट्रा रिचार्जची गरजंच पडणार नाही, वापरा ही ट्रीक
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!