Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, तुळशीची माळ घालण्याचे नियम

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात तुळशीची माळ खूप पवित्र मानली जाते. तुळशीची माळ वाळलेल्या तुळशीपासून बनवली जाते.

Photo Credit; instagram

असं म्हटलं जातं की, तुळशीची माळ धारण केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात.

Photo Credit; instagram

तुळशीमाळेमुळे लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.पण तुळशीची माळ घालण्याचे काही नियम आहेत.

Photo Credit; instagram

वृंदावनचे प्रेमानंद महाराज जी यांनी तुळशीची माळ घालण्याचे नियम सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

महाराजजींनी सांगितले की, तुळशीची माळ घातल्यानंतर मांस आणि मद्य सेवन करू नका.

Photo Credit; instagram

पुढे प्रेमानंद महाराज सांगतात, ही तुळशीची माळ धारण केल्यानंतर, परमेश्वराचं नाव जप करत राहावं.

Photo Credit; instagram

'तुळशीची माळ धारण केल्यानंतर कोणतेही अपशब्द किंवा घाणेरडे शब्द उच्चारू नयेत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.'

पुढील वेब स्टोरी

India vs Pakistan ct 2025 : एक्स्ट्रा रिचार्जची गरजंच पडणार नाही, वापरा ही ट्रीक

इथे क्लिक करा