Photo Credit; instagram
लोक काय म्हणतील याचं टेन्शन? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर.
Photo Credit; instagram
राधा-कृष्णाचे खास भक्त वृंदावनचे प्रेमानंद जी महाराज यांच्या खास ओळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
प्रेमानंदजींकडे आलेल्या एका व्यक्तीनं विचारलं, की लोक काय म्हणतील याचं मला टेन्शन येतं, काय करावं?
Photo Credit; instagram
प्रेमानंदजीं म्हणाले, लोक काही बोलतील? मनात असेल तेवढंच बोलतील. लोकांसाठी जगलात तर...
Photo Credit; instagram
तर...तुम्हाला कधीही सुख शांती मिळणार नाही, सुख काय असतं हे विसरून जावं लागेल...
Photo Credit; instagram
'प्रत्येक व्यक्तीचं मन वेगवेगळं असतं आणि सर्वांनाच खूश ठेवणं तर अशक्यच आहे.
Photo Credit; instagram
जर आपण काही चुकीचं करत असाल, तर आपण त्यात सुधारणा केली पाहिजे.
Photo Credit; instagram
तुम्ही जर चुकत नसाल, तर लोक काय म्हणतीय याचा विचार करू नका...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
या' मुलांकामुळे ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं! कसं आहे व्यक्तीमत्व?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं