Photo Credit; instagram

'या' वेळेला कराल पैशांचा व्यवहार तर, होईल नुकसान फार!

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात पैशांच्या व्यवहाराविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

अनेकांना वास्तूशास्त्रातील या गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी कधीही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही संध्याकाळी पैशाचे व्यवहार केले तर ते पैसे तुमच्या खिशात राहत नाहीत.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर पैशांचा कोणताही व्यवहार केल्यास लक्ष्मी नाराज होते. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी एखाद्यावर कोप पावली तर त्या व्यक्तीसाठी वाईट काळ सुरू होतो. 

Photo Credit; instagram

माता लक्ष्मीच्या नाराजीमुळे व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. 

Photo Credit; instagram

प्रत्येकाने पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार संध्याकाळआधी करावा. सकाळची वेळ शुभ आहे.

पुढील वेब स्टोरी

प्रियांका चोप्रा 40 @.... हॉट अदा अन् किलर लुक

इथे क्लिक करा