Photo Credit; instagram
'या' वेळेला कराल पैशांचा व्यवहार तर, होईल नुकसान फार!
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात पैशांच्या व्यवहाराविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
अनेकांना वास्तूशास्त्रातील या गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी कधीही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही संध्याकाळी पैशाचे व्यवहार केले तर ते पैसे तुमच्या खिशात राहत नाहीत.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर पैशांचा कोणताही व्यवहार केल्यास लक्ष्मी नाराज होते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी एखाद्यावर कोप पावली तर त्या व्यक्तीसाठी वाईट काळ सुरू होतो.
Photo Credit; instagram
माता लक्ष्मीच्या नाराजीमुळे व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
प्रत्येकाने पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार संध्याकाळआधी करावा. सकाळची वेळ शुभ आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रियांका चोप्रा 40 @.... हॉट अदा अन् किलर लुक
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...