Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या मध्यभागी किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय रेल्वेला देशाची लाइफ लाइन म्हटलं जातं. लाखो लोक दररोज हजारो रेल्वेंमधून प्रवास करतात.
Photo Credit; instagram
Arrow
आपण पुाहिलं असेल की, रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये रिकामी जागा किंवा अंतर असते. पण ते का असते हे तुम्हाला माहित आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रुळातील हे किंचीत अंतर पाहून मनात अनेकवेळा प्रश्न निर्माण झाला असेल की, यामुळे अपघात तर होणार नाही ना? या मागचे खरे कारण जाणून घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये अंतर असल्यामुळे अपघात होत नाही तर, अपघात टाळण्यासाठी हे अंतर सोडले जाते. यामागे वैज्ञानिक कारण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या मध्यभागी अंतर असण्यामागचे कारण म्हणजे तापमानात होणारा बदल ज्यामुळे ट्रॅकचा विस्तार किंवा आकुंचन होऊ शकते.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वेचा रूळ लोखंडाचा बनलेला असतो आणि लोखंड हिवाळ्यात लहान होतो आणि उन्हाळ्यात विस्तारतो. या कारणास्तव हे अंतर सोडले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रुळांना जोडताना अंतर सोडले नाही, तर विस्तारीकरणामुळे रुळ कुठेतरी वाकडा होऊ शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय या अंतरामुळे ट्रॅकवर धावणाऱ्या रेल्वेचा आवाज कमी होतो आणि रूळावरील ताणही कमी होतो.
बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...