Photo Credit; instagram
Arrow
मिरची कापल्यानंतर हातांची होते आग? या टिप्स करा ट्राय!
Photo Credit; instagram
Arrow
अनेक वेळा लाल किंवा हिरवी मिरची कापल्यानंतर हातांना आग-आग होऊ लागते. त्यामुळे अनेकजण कात्रीच्या साहाय्यानेही मिरची कापतात.
Photo Credit; instagram
Arrow
हात धुतल्यानंतरही ही आग कमी होत नाही. अशा वेळी काही घरगुती टिप्स ट्राय करा. ज्यामुळे काही मिनिटांतच दिलासा मिळेल.
Photo Credit; instagram
Arrow
पीठ मळून तुम्ही हातांची आग दूर करू शकता. नेहमी भाजीसाठी हिरवी मिरची चिरून घ्या आणि नंतर चपातीसाठी पीठ मळा.
Photo Credit; instagram
Arrow
कोरफडीचे औषधी गुणधर्मही तुम्हाला उपयोगी पडतील. जर हातांची आग होत असेल तर एलोव्हेरा जेल लावा.
Photo Credit; instagram
Arrow
दही, लोणी किंवा दूध हे हातांना चोळल्यानेही आग कमी होते.
Photo Credit; instagram
Arrow
मिरची कापल्यानंतर आग होऊ नये म्हणून मधाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. हातांना तो लावा.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच सर्वात सोपं म्हणजे थंड पाण्यात हात बुडवा.
रणबीर कपूरचा 'मौके पर चौका'! हॉलिवूड अभिनेत्रीसोबत...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
रोज दारू प्यायल्यावर काय होतं? हे समजल्यावर हातही लावणार नाही
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!