Photo Credit; instagram
Arrow
IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार?
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळला जाणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ओव्हलमध्ये होणाऱ्या या सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता आहे. ज्याची सर्वांना चिंता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांगली गोष्ट म्हणजे 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. कारण, जर खेळ खराब झाला तर षटकांची भरपाई करता येईल.
Photo Credit; instagram
Arrow
पहिल्या पाच दिवसात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे खेळावर परिणाम झाल्यास राखीव दिवस वापरला जाईल.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, जर WTC अंतिम सामना ड्रॉ झाल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
Photo Credit; instagram
Arrow
WTC च्या प्वाइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
शिवराज्याभिषेक म्हणजे काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral