Photo Credit; instagram
Arrow
IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार?
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळला जाणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ओव्हलमध्ये होणाऱ्या या सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता आहे. ज्याची सर्वांना चिंता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांगली गोष्ट म्हणजे 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. कारण, जर खेळ खराब झाला तर षटकांची भरपाई करता येईल.
Photo Credit; instagram
Arrow
पहिल्या पाच दिवसात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे खेळावर परिणाम झाल्यास राखीव दिवस वापरला जाईल.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, जर WTC अंतिम सामना ड्रॉ झाल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
Photo Credit; instagram
Arrow
WTC च्या प्वाइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
शिवराज्याभिषेक म्हणजे काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा