Photo Credit; instagram
Arrow
पाणीपुरी शौकीन आहात? पण ते खाण्याचे तोटे माहितीयेत का?
Photo Credit; instagram
Arrow
पाणीपुरीचं नाव ऐकून प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. बरेच जण पाणीपुरी खाताना त्यातलं पाणी खूप पितात.
Photo Credit; instagram
Arrow
पण तुम्हाला माहितीये का? पाणीपुरी अति खाल्ल्याने अनेक आजारही होतात.
Photo Credit; instagram
Arrow
पाणीपुरी खाल्ल्याने जुलाब, डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब, कावीळ, अल्सर, पचनक्रियेत गडबड, पोटात हलके किंवा तीव्र दुखणे, आतड्यांमध्ये सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचबरोबर पाणीपुरी खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही होतो.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच अनेक पाणीपुरी विक्रेते स्वच्छतेची अजिबात काळजी घेत नाहीत, म्हणून ते फक्त अशा ठिकाणाहून खावे जिथे स्वच्छता असेल.
Photo Credit; instagram
Arrow
पाणीपुरी विक्रेत्यानेही ग्लोव्हज घालून सर्व्ह करावे. पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा पोटाशी संबंधित अनेक आजार होतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळे पावसाळ्यात पाणीपुरी खाणं नेहमी टाळावं.
अभिनेत्री 'Jawan' च्या म्यूझिक कंपोजरसोबत करणार लग्न? वडील म्हणाले..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...
बसण्याची वेळ, बूट आणि वजन! गुडघेदुखीची कारणं वाचा
रक्तातली साखर वाढली? मखाना आहे उत्तम पर्याय...
जेवण करुन थेट झोपायला जाताय? थांबा, नाही तर...