Photo Credit; instagram
Arrow
Virender Sehawag चे उदार मन, रेल्वे अपघातग्रस्तांच्या मुलांची घेतली मोठी जबाबदारी!
Photo Credit; instagram
Arrow
2 मे रोजी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 280 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता या घटनेनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मोठी घोषणा केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने ट्विटरवर लिहिले, 'या दु:खाच्या प्रसंगी, या ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे एवढेच मी करू शकतो.'
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने पुढे लिहिले, 'मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग फॅसिलिटीमध्ये मोफत शिक्षण ऑफर करतो.'
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक नेत्यांनी अपघातस्थळी भेट दिली.
Photo Credit; instagram
Arrow
या रेल्वे अपघाताचा तपास आता सीबीआय पूर्ण करणार आहे.
IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral