Photo Credit; instagram

Arrow

Virender Sehawag चे उदार मन, रेल्वे अपघातग्रस्तांच्या मुलांची घेतली मोठी जबाबदारी!

Photo Credit; instagram

Arrow

2 मे रोजी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 280 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता या घटनेनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मोठी घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सेहवागने रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सेहवागने ट्विटरवर लिहिले, 'या दु:खाच्या प्रसंगी, या ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे एवढेच मी करू शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

सेहवागने पुढे लिहिले, 'मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग फॅसिलिटीमध्ये मोफत शिक्षण ऑफर करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक नेत्यांनी अपघातस्थळी भेट दिली.

Photo Credit; instagram

Arrow

या रेल्वे अपघाताचा तपास आता सीबीआय पूर्ण करणार आहे. 

IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा