Photo Credit; instagram

Arrow

रेल्वे रूळाच्या मध्यभागी किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय रेल्वेला देशाची लाइफ लाइन म्हटलं जातं. लाखो लोक दररोज हजारो रेल्वेंमधून प्रवास करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आपण पुाहिलं असेल की, रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये रिकामी जागा किंवा अंतर असते. पण ते का असते हे तुम्हाला माहित आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

रेल्वे रुळातील हे किंचीत अंतर पाहून मनात अनेकवेळा प्रश्न निर्माण झाला असेल की, यामुळे अपघात तर होणार नाही ना? या मागचे खरे कारण जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये अंतर असल्यामुळे अपघात होत नाही तर, अपघात टाळण्यासाठी हे अंतर सोडले जाते. यामागे वैज्ञानिक कारण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रेल्वे रूळाच्या मध्यभागी अंतर असण्यामागचे कारण म्हणजे तापमानात होणारा बदल ज्यामुळे ट्रॅकचा विस्तार किंवा आकुंचन होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

रेल्वेचा रूळ लोखंडाचा बनलेला असतो आणि लोखंड हिवाळ्यात लहान होतो आणि उन्हाळ्यात विस्तारतो. या कारणास्तव हे अंतर सोडले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

रेल्वे रुळांना जोडताना अंतर सोडले नाही, तर विस्तारीकरणामुळे रुळ कुठेतरी वाकडा होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय या अंतरामुळे ट्रॅकवर धावणाऱ्या रेल्वेचा आवाज कमी होतो आणि रूळावरील ताणही कमी होतो.

बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा