Photo Credit
Arrow
तुम्हाला सवय असली, तरी 'ही' फळं खाल्ल्यानंतर कधीच पिऊ नका पाणी
Arrow
अनेकांना काही खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. काहीजण फळं खाल्ल्यानंतरही पाणी पितात.
Arrow
सवय असली, तरी काही फळं खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नका. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
Arrow
डाळींब खाल्ल्यानंतर लगेच अजिबात पाणी पिऊ नका.
Arrow
केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोट बिघडते, त्यामुळे पाणी पिणं टाळा.
Arrow
पेर खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. त्यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकला होऊ शकतो.
Arrow
पेरू आणि पपई खाल्ल्यानंतरही लगेच पाणी प्यायचं टाळा. त्यामुळे त्रास होऊ शकतो.
ड्रायफ्रूट्स नेहमी पाण्यात भिजवूनच का खावेत? फायदे समजून घ्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यूरिक अॅसिडला आळा घालण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
एका महिन्यातच व्हाल सडपातळ! डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा
कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...
मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...