ADVERTISEMENT
अहमदनगरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करावी लागते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
Prajakt Tanpure stopped the car, interacted with the young women, criticized Eknath Shinde there.
ADVERTISEMENT