mumbaitak
रशिया – युक्रेनच्या वादाचा भारतावर काय परिणाम होणार?
संपूर्ण जगात रशिया आणि युक्रेनचा वाद चिघळत चालला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर पडल्याचं पाहायला मिळत आहे. भारतावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दोन देशातील युद्धामुळे भारतावर काय परिणाम होऊ शकतो, हेच लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी मुंबई तकशी बोलताना सांगतिलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तक
22 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
