बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर सोडलंच करिअर, कारण...
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री दीपिका ककर लवकरच आई होणार आहे. बाळाच्या जन्मानंतर ती अभिनय सोडण्याची योजना आखत आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्री मंदाकिनीने 22 व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तिने 1996 मध्ये एका माजी बौद्ध भिक्शूशी लग्न करून बौद्ध धर्म स्वीकारला.
Photo Credit; instagram
1980 च्या दशकातील सर्वात मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक, मीनाक्षी शेषाद्री अभिनय क्षेत्र सोडून 1995 मध्ये लग्नानंतर पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली.
Photo Credit; instagram
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता शिरोडकरने 2005 मध्ये महेश बाबूसोबत लग्न केल्यानंतर अभिनय क्षेत्र सोडलं.
Photo Credit; instagram
बॉक्स ऑफिसवर काही चित्रपटांच्या यशानंतर, ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केलं. नंतर तिने स्वेच्छेने अभिनय क्षेत्रातून निरोप घेतला.
Photo Credit; instagram
तारक मेहतामधील दयाबेन फेम दिशा वकानीने दोन दशकांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केले. पण, 2017 मध्ये बाळाच्या जन्मानंतर ब्रेक घेतला.
Photo Credit; instagram
अभिनेत्री असिन तामिळ चित्रपटांसह बॉलिवूडमधील सर्वात मोठी नायिका होती. पण 2016 मध्ये लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्र सोडले.
Photo Credit; instagram
सर्वात लोकप्रिय टीव्ही स्टार्सपैकी एक, माही विजने 2019 मध्ये मुलीच्या जन्मानंतर अभिनय क्षेत्रातून निरोप घेतला.
IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल!