Photo Credit; instagram
Arrow
मिरची कापल्यानंतर हातांची होते आग? या टिप्स करा ट्राय!
Photo Credit; instagram
Arrow
अनेक वेळा लाल किंवा हिरवी मिरची कापल्यानंतर हातांना आग-आग होऊ लागते. त्यामुळे अनेकजण कात्रीच्या साहाय्यानेही मिरची कापतात.
Photo Credit; instagram
Arrow
हात धुतल्यानंतरही ही आग कमी होत नाही. अशा वेळी काही घरगुती टिप्स ट्राय करा. ज्यामुळे काही मिनिटांतच दिलासा मिळेल.
Photo Credit; instagram
Arrow
पीठ मळून तुम्ही हातांची आग दूर करू शकता. नेहमी भाजीसाठी हिरवी मिरची चिरून घ्या आणि नंतर चपातीसाठी पीठ मळा.
Photo Credit; instagram
Arrow
कोरफडीचे औषधी गुणधर्मही तुम्हाला उपयोगी पडतील. जर हातांची आग होत असेल तर एलोव्हेरा जेल लावा.
Photo Credit; instagram
Arrow
दही, लोणी किंवा दूध हे हातांना चोळल्यानेही आग कमी होते.
Photo Credit; instagram
Arrow
मिरची कापल्यानंतर आग होऊ नये म्हणून मधाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. हातांना तो लावा.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच सर्वात सोपं म्हणजे थंड पाण्यात हात बुडवा.
रणबीर कपूरचा 'मौके पर चौका'! हॉलिवूड अभिनेत्रीसोबत...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा