IPL 2022 : पहिल्या विजयानंतर मुंबईचा हुरुप वाढला

मुंबई तक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर मुंबईच्या संघाचा हुरुप काहीसा वाढला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवी मुंबईत आपापसात एक सराव सामना खेळला. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही उर्वरित सामन्यांमध्ये खेळाडू आपली छाप पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. सराव सामन्यादरम्यान मयांक मार्कंडे, डेवाल्ड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर मुंबईच्या संघाचा हुरुप काहीसा वाढला आहे.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवी मुंबईत आपापसात एक सराव सामना खेळला.

हे वाचलं का?