देश अन् राज्यानंतर आता मुंबईवर नजर! मोदींनी फुंकलं BMC निवडणुकांचं रणशिंग

(PM Narendra Modi on BMC Election) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. याच सभेत त्यांनी मुंबई […]

Read More

PM मोदींसमोर ठाकरे पिता-पुत्रांचे वाभाडे; शिंदेंचं कौतुक : फडणवीस म्हणाले…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. (dcm devendra fadnavis talk on uddhav thackeray and aditya thackeray in […]

Read More

CM शिंदे दावोसवरुन परतले; येताना ‘इतकी’ गुंतवणूक अन् रोजगार घेवून आले!

Eknath Shinde return from Davos 2023 : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुधवारी (18 जानेवारी) रोजी दावोसवरुन मुंबईत परतले. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास वाकोला येथील विमानतळ गेट क्र. 8 मध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव […]

Read More

शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय; महापालिका, विधान परिषद निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरणार?

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्यासाठी नामनिर्देशित सदस्यांची अर्थात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. आजच्या घडीला महापालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांची संख्या पाच आहे, ती आता दहा सदस्यांपर्यंत वाढू शकणार आहे. मुंबई महानगरपालिका अधनियम कलम 5 (1) (ब) मध्ये १० नामनिर्देशित सदस्य […]

Read More

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट परतणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतचं नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याचं उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं होतं. दरम्यान, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होताच देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक महत्वकांक्षी प्रकल्प ‘जययुक्त शिवार योजना’ राज्यात पुन्हा सुरु […]

Read More

बुलढाण्यातील ‘अंबाशी’ गाव काढलं विकायला; ग्रामपंचायतीचाही पाठिंबा : नेमकं प्रकरण काय?

–जका खान, बुलढाणा : राज्यातील जत, अक्कलकोट, सुरगाणा, धर्माबाद या तालुक्यातील सीमेवरील काही गावांची असुविधांमुळे शेजारील राज्यात जाण्याची मागणी अद्याप ताजी आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ‘अंबाशी’ गावातील ग्रामस्थांनी सरकारच लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क संपूर्ण गावचं विक्रिला काढलं आहे. विषेश म्हणजे या गोष्टीला ग्रामपंचायतीनेही ठराव करुन पाठिंबा दिला आहे. नेमकं काय झालयं? अंबाशी ग्रामस्थांनी […]

Read More

राज्य सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन कर्नाटक बँकेतून; हे तर ठाकरे सरकारचे पाप! : भाजपचा टोला

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन आता कर्णाटक बँकेच्या माध्यमातून अदा केलं जाणार आहे. त्यासाठीचा परवानगी आदेश सरकारनं बुधवारी जारी केला. कर्णाटक बँकेसोबत सरकारनं एकूण तीन खासगी बँकांना परवानगी दिली आहे. यात जम्मू-काश्मीर बँक आणि वाराणसीमध्ये मुख्यालय असलेल्या ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक’ यांचाही समावेश आहे. एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद चिघळला आहे. बेळगाव […]

Read More

पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? ‘खऱ्या’ मुख्यमंत्र्यांनी सांगावं- आदित्य ठाकरे

मुंबई: महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1.54 लाख कोटींचा एक मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये पळवला आहे. यानिमीत्तानं माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती टीका केली आहे. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. आता हा प्रोजेक्ट गुजरातला पळवल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक […]

Read More

कोकणात रिफायनरीचा वाद पेटणार? सहा विरोधकांना हद्दपार करण्याचा पोलिसांचा प्रस्ताव

रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधाबरोबरच पाठिंबाही वाढतो आहे. दरम्यान काही रिफायनरी विरोधकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते, मात्र गुन्हे दाखल होऊनही प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन […]

Read More

शिंदे बंडानंतर ठाकरे पहिल्यांदा मुंबईबाहेर; थेट औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या (रविवार) उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने देण्यात […]

Read More