“जय जय महाराष्ट्र माझा…” महाराष्ट्राला मिळालं नवं राज्यगीत

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable: मुंबई: ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवार (३१ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत […]

Read More

Pathaan : मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला… हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Pathaan Movie Controversy News : मुंबई : पठाणने चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. शनिवारच्या सुट्टीचा पठाण चित्रपट आणि शाहरुख खानला चांगलाच फायदा झाला आहे. शाहरुखच्या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडेही समोर आली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने चौथ्या दिवशी ५२ कोटी रुपये जमा केले. यासोबतच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्ये भारतात २०० […]

Read More

jhimma 2 : झिम्मा पुन्हा घालणार धुमाकूळ, हेमंत ढोमेने केली मोठी घोषणा

प्रेक्षकांना भावलेला आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा झिम्माचा सिक्वेल लवकरच भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे झिम्मा 2 मध्ये काय काय धमाल असेल, हे बघण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून हेमंत ढोमे याने झिम्मा 2 चित्रपटाची घोषणा केली. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था […]

Read More

‘वेड’ ब्लॉकबस्टर! रितेश-जिनीलिया अनोख्या पद्धतीनं मानणार प्रेक्षकांचे आभार

After ved movie Blockbuster Ritesh-Genelia will thank the audience in a unique way मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘वेड’ने आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी हे सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड […]

Read More

Priyanshu Kshatriya: अमिताभ बच्चनसोबत ‘झुंड’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याला अटक

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकलेल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेता बाबू उर्फ प्रियांशू क्षत्रिय याला पोलिसांनी अटक केली. नागपूर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने, घड्याळं जप्त केली आहेत. नागपूरमधील मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरीची घटना घडली. लाखो रुपयांचा माल चोरीला गेला होता. नागपूर पोलिसांनी चोरीच्या […]

Read More

“तज्ज्ञ इतिहासकारांचं मत घेऊन..” हर हर महादेव सिनेमाच्या वादानंतर झी स्टुडिओचं स्पष्टीकरण

हर हर महादेव या सिनेमावरून वाद रंगला आहे. या सिनेमात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमी संघटनांनी घेतला आहे. ठाण्यातल्या व्हिव्हिआना मॉल या ठिकाणी या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला तसंच काही प्रेक्षकांना मारहाणही करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आता या सगळ्या वादावर या सिनेमाची निर्मिती ज्यांनी […]

Read More

हर हर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातो आहे? नेमका वाद आहे तरी काय?

हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला. मात्र या सिनेमातल्या दृश्यांवरून आणि काही ऐतिहासिक संदर्भांवरून वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधल्या मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला. तसंच प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता. मात्र या सिनेमामुळे वाद का निर्माण […]

Read More

“थिएटर्समध्ये गाजला, OTT वर वाजला…” धर्मवीर सिनेमासंदर्भात प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल

धर्मवीर हा सिनेमा १३ मे २०२२ ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला. महाराष्ट्रभरात या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर यातली मध्यवर्ती भूमिका म्हणजेच आनंद दिघे यांची भूमिका […]

Read More

मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

कसदार अभिनयाला विनोदाची किनार देत मराठी सिने आणि नाट्य रसिकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. गिरगाव येथील राहत्या घरी असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी अभिनयाचा गुण जोपासला. एकांकिकांमध्ये अभिनय करण्यापासून सुरूवात केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही […]

Read More

Subodh Bhave : लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत

लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती आपण मोकळे झालो आहोत असं वक्तव्य अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे. आपण आजच्या घडीला विचार काय करतो? अमेरिकेला कधी जाणार? युरोपला कधी जाणार? आपल्या स्वतःच्या करिअर व्यतिरिक्त आपण देशाचा विचार करतो का असाही प्रश्न सुबोध भावे यांनी उपस्थित केला आहे. सुबोध भावे यांनी एका कार्यक्रमात केलं भाषण पुण्यातील डेक्कन एज्युकेशन […]

Read More