G20 परिषदेतून भारताला काय झाला फायदा? चीनला टक्कर देण्याची योजना यशस्वी होणार?
दिल्लीत आयोजित करण्यात आलेली G20 परिषद संपली आहे. 19 देशांमधून आलेले पंतप्रधान आणि राष्ट्रपती पुन्हा आपल्या देशात परतले आहेत. भारतातून जाताना ते खूप काही गोष्टी मागे सोडून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबरमध्ये आढावा बैठक बोलावली आहे, ही बैठक याच G20 देशांमध्ये होणार असल्याची प्रस्तावना आहे.
ADVERTISEMENT

G20 conference : दिल्लीत आयोजित करण्यात आलेली G20 परिषद संपली आहे. 19 देशांमधून आलेले पंतप्रधान आणि राष्ट्रपती पुन्हा आपल्या देशात परतले आहेत. भारतातून जाताना ते खूप काही गोष्टी मागे सोडून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबरमध्ये आढावा बैठक बोलावली आहे, ही बैठक याच G20 देशांमध्ये होणार असल्याची प्रस्तावना आहे. देश कितपत सहमत होतील? याबाबत माहिती नाही. तसंच, G20 बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी या देशांच्या प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा केली. (What did India gain from the G20 conference Will the plan to compete with China succeed)
G20 परिषदेतून काही नेते घरी परतले तर काही परतत आहेत. यादरम्यान चर्चा होतेय ती म्हणजे त्यांच्यात काय बोलणं झालं? याबाबतची. सर्व प्रथम, G20 मधील टेकअवे काय होते? या संपूर्ण गोष्टींचा निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करून G20 बैठकीला सुरूवात झाली. त्यानंतर G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याचा प्रस्ताव आला. एकमत झाले आणि आफ्रिकन युनियनमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला.
Mumbai Crime : अंधेरीत भाडेकरूमुळे घरमालकाने घेतला गळफास, प्रकरण काय?
त्यानंतर 10 सप्टेंबरच्या रात्री, जेव्हा G20 परिषदेच्या समाप्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली, तेव्हा एक कीवर्ड समोर आलं, नवी दिल्ली डेक्लरेसन. 37 पानांचं घोषणापत्र. ते सर्वांच्या संमतीने तयार करण्यात आलं. पण हे समजून घेण्यापूर्वी काही कॉम्बिनेशन समजून घ्या…