कोरोनाच्या दुसर्या लाटेत ‘इतके’ पट जास्त मृत्यू झाले
आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा अधिक बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण 2020च्या 9 महिन्यांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या 5 महिन्यांत 2 ते 4 पट अधिक होतं. गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 70 ते 38 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. तिथे पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना मृत्यूच्या प्रमाणात 267 […]
ADVERTISEMENT

आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा अधिक बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण 2020च्या 9 महिन्यांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या 5 महिन्यांत 2 ते 4 पट अधिक होतं. गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 70 ते 38 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. तिथे पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना मृत्यूच्या प्रमाणात 267 टक्के आणि 263 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गडचिरोली
गडचिरोलीमधील मृत्यूचं प्रमाण मागील वर्षी 87 होतं, ते आता यावर्षी 316वर पोहोचलंय. कोरोना रुग्णसंख्याही दुसऱ्या लाटेत 125 टक्क्यांनी वाढली.
नंदुरबार