मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना व्यथा सांगताना मच्छिमार महिलांना अश्रू अनावर
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना आपल्या व्यथा सांगताना मच्छिमार महिलांना अश्रू अनावर झाले. चक्रीवादळामुळे मुंबईत बरंच नुकसान झालं आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाड इथला दौरा केला आहे. तिथे मच्छिमार महिलांना आपल्या वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. या सगळ्या महिलांना बोलताना रडू कोसळलं होतं. अस्लम शेख यांनी सांगितलं की ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या नुकसानीचे […]
ADVERTISEMENT

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना आपल्या व्यथा सांगताना मच्छिमार महिलांना अश्रू अनावर झाले. चक्रीवादळामुळे मुंबईत बरंच नुकसान झालं आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाड इथला दौरा केला आहे. तिथे मच्छिमार महिलांना आपल्या वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. या सगळ्या महिलांना बोलताना रडू कोसळलं होतं.
अस्लम शेख यांनी सांगितलं की ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन अस्लम शेख यांनी दिलं आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि अनेकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. कोळी बांधवही याला अपवाद नाहीत.
Tauktae Cyclone: बार्ज P305 जहाजावरील तब्बल 22 जणांचे मृतदेह हाती, अद्यापही 53 जणांचा शोध सुरु
सोमवारी दिवसभरात काय काय घडलं?









