Nawab Malik यांना बॉम्बे हाय कोर्टात का मागावी लागली माफी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही माफी मागितली आहे.

social share
google news

मुंबई तक NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही माफी मागितली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT