मॅचच्या पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा आऊट होता, मग नेमकं काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

भरताचा कर्णधार रोहित शर्माने मॅचचा पहिला बॉल खेळला आणि त्याला जिवदान मिळाला

ADVERTISEMENT

मिचेल स्टार्कचा बॉल रोहित शर्माच्या बॅटला लागून किपरने टीपला.

ऑस्ट्रेलियाने अपील केली मात्र पंचाने नाबाद घोषीत केलं

बॅटला लागून बॉल गेला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने DRS घेतला नाही.

मात्र, या जिवदानाचा रोहित शर्मा फारसा फायदा घेऊ शकला नाही. 12 धावा करुन तो बाद झाला.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT