जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका झाली पाहिजे-श्रीपाल सबनीस
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे असं परखड मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि विवेकवादी भूमिका या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी ते नागपुरात आले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी […]
ADVERTISEMENT

mumbaitak
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे असं परखड मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि विवेकवादी भूमिका या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी ते नागपुरात आले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले श्रीपाल सबनीस?