काँग्रेस का सोडली होती? प्रफुल्ल पटेलांवर ठपका, नाना पटोलेंचा मोठा स्फोट

मुंबई तक

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी मुंबई Takने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना काँग्रेस सोडण्याचं आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पटोलेंनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्रश्न: राहुल गांधींनी तुमची मुद्दाम प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक केलेली का?, डिस्टर्बटिव्ह पद्धतीनेच तुम्ही काम करत आहात का? नाना पटोले: मी पूर्वीपासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी मुंबई Takने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना काँग्रेस सोडण्याचं आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पटोलेंनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रश्न: राहुल गांधींनी तुमची मुद्दाम प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक केलेली का?, डिस्टर्बटिव्ह पद्धतीनेच तुम्ही काम करत आहात का?

नाना पटोले: मी पूर्वीपासून काँग्रेस विचारांचा आहे. नाही तर खासदारासारखं पद कोणी सोडत नाही. मी सत्तेसाठी नाही विचारासाठी लढत राहिलोय. मी भाजप खासदार म्हणूनही गेलो तेव्हा मी जनतेच्या प्रश्नावर लढत होतो. सरकारने जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आणलं.. जीएसटीवरुन माझं आणि पंतप्रधान मोदींची लढाई झाली जेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्हाला हेच ठेवायचं आहे त्यांनी घटनात्मक व्यवस्थेला आणि आर्थिक या देशाला डुबविण्याचा जो कायदा पारित करून घेतला त्यावरुन माझा वाद झाला. तिथेच मी खासदारकीचा राजीनामा दिला.

प्रश्न: मुळात तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला होता?

हे वाचलं का?

    follow whatsapp