…आणि डोंबिवलीच्या भिंती बोलू लागल्या

मुंबई तक

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या भिंती म्हणजे रंग उडून त्यावर साचलेली धूळ, ठिकठिकाणी साचलेला कचरा असेच काहीसे चित्र शहरात दिसून येते. याच रुक्ष भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे. यासाठी शाळांतील चित्रकलेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. कल्याण-डोंबिवली शहरात आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या भिंती म्हणजे रंग उडून त्यावर साचलेली धूळ, ठिकठिकाणी साचलेला कचरा असेच काहीसे चित्र शहरात दिसून येते. याच रुक्ष भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे. यासाठी शाळांतील चित्रकलेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp