केंद्र सरकार सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत, पण भाजपला पुरुन उरणार – दिलिप वळसे-पाटील

मुंबई तक

मुंबई तक राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केंद्रातलं भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याच आरोप केलाय. तसंच तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल असं दिलिप वळसे पाटील म्हणाले.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केंद्रातलं भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याच आरोप केलाय. तसंच तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल असं दिलिप वळसे पाटील म्हणाले.

    follow whatsapp