मुंडे, गोयल यांच्या भेटीत शेतकऱ्यांसाठी कुठला मोठा निर्णय घेतला?

मुंबई तक

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के कर लावल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्यावर धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

google news

मुंडे, गोयल यांच्या भेटीत शेतकऱ्यांसाठी कुठला मोठा निर्णय घेतला?