ठाकरेंच्या सभेआधीच चंद्रकांत खैरेंवर शब्द मागे घेण्याची वेळ का आली?

मुंबई तक

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने एमआयएम आणि ‘वंचित’ला एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता. आता त्याच मुद्द्याला धरून एमआयआम आणि वंचितकडून चंद्रकांत खैरेंना जाब विचारला जातोय

ADVERTISEMENT

google news