BCCI नं खेळाडूंबद्दल घेतले तीन मोठे निर्णय, बैठकीत काय ठरलं?

मुंबई तक

BCCI: भारतीय क्रिकेट संघाबाबतची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली होती. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत टीम इंडिया आणि खेळाडूंच्या भवितव्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या वाईट कामगिरीनंतर, विशेषत: T20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद हुकल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

BCCI: भारतीय क्रिकेट संघाबाबतची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली होती. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत टीम इंडिया आणि खेळाडूंच्या भवितव्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या वाईट कामगिरीनंतर, विशेषत: T20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद हुकल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन वर्षात पुन्हा संघात सुधारणा करण्यासाठी हे मोठे निर्णय घेतले आहेत. (BCCI review meeting took three major decisions regarding the players)

मंडळाने येथे दुखापती आणि वर्कलोड व्यवस्थापनाबद्दल देखील चर्चा केली. त्याचबरोबर यो-यो चाचणीसोबतच खेळाडूंना आता डेक्सा चाचणी देखील द्यावी लागणार आहे. जे खेळाडू दुखापतीनंतर किंवा विश्रांतीनंतर टीम इंडियामध्ये परततील त्यांना हे लागू होईल. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये निवडीसाठी युवा खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळावे लागणार आहेत.

Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती

BCCI बैठकीत घेण्यात आलेले 3 मोठे निर्णय कोणते?

या बैठकीनंतर टीम इंडियातील नवीन खेळाडूंची निवड, त्यांचा फिटनेस आणि आयपीएलमधील महत्त्वाच्या खेळाडूंचा सहभाग याबाबत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले-

हे वाचलं का?

    follow whatsapp