नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर भाजप वर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक नवाब मलिक यांनी शुक्रवारी 29 पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरबरोबर आता भाजपवरही आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या माध्यमांतून लोकांना तुरूंगात टाकलं जात असून, आता समीर वानखेडेच अडचणीत आल्यानं भाजप घाबरली आहेत’, असा दावा मलिक यांनी केला.

social share
google news

मुंबई तक नवाब मलिक यांनी शुक्रवारी 29 पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरबरोबर आता भाजपवरही आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या माध्यमांतून लोकांना तुरूंगात टाकलं जात असून, आता समीर वानखेडेच अडचणीत आल्यानं भाजप घाबरली आहेत’, असा दावा मलिक यांनी केला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT