वसुली सुरु आहे की बंद? Maharashtra Bandh वरुन अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
लखीमपूरमधील दुर्घटनेच्या निशेधार्थ महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला राज्यभरात काही तुरळक घटनांचा अपवाद वगळता संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा बंद यशस्वी झाला असल्याचं सांगितलं असलं तरीही विरोधकांनी मात्र आजच्या बंदवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. […]
ADVERTISEMENT

लखीमपूरमधील दुर्घटनेच्या निशेधार्थ महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला राज्यभरात काही तुरळक घटनांचा अपवाद वगळता संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा बंद यशस्वी झाला असल्याचं सांगितलं असलं तरीही विरोधकांनी मात्र आजच्या बंदवरुन सरकारला धारेवर धरलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील
मला कोणी सांगेल का की आज वसुली सुरु आहे की बंद? असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी सरकारला टोला लगावला आहे.