बजेटमधल्या ‘या’ घोषणांना रस्त्यापासून, संसदेपर्यंत होऊ शकतो विरोध

मुंबई तक

केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने जवळपास दोन हजार अंकांनी उसळी घेत जबरदस्त मुजरा केला. याला मोदी सरकारच्या कार्यकाळातला सगळ्यात बोल्ड, धाडसी अर्थसंकल्प म्हटलं जातंय. मात्र, या अर्थसंकल्पात अशा काही घोषणा आहेत, ज्यावर सरकारला रस्त्यापासून ते संसदेपर्यंत विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. विरोधी पक्षांकडून सरकारच्या खासगीकरण धोरणावर आरोप केला जातोय. सरकार खासगीकरण आणि ऍसेट मॉनिटायझेशनच्या माध्यमातून आपल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने जवळपास दोन हजार अंकांनी उसळी घेत जबरदस्त मुजरा केला. याला मोदी सरकारच्या कार्यकाळातला सगळ्यात बोल्ड, धाडसी अर्थसंकल्प म्हटलं जातंय. मात्र, या अर्थसंकल्पात अशा काही घोषणा आहेत, ज्यावर सरकारला रस्त्यापासून ते संसदेपर्यंत विरोधाला सामोरं जावं लागू शकतं.

विरोधी पक्षांकडून सरकारच्या खासगीकरण धोरणावर आरोप केला जातोय. सरकार खासगीकरण आणि ऍसेट मॉनिटायझेशनच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी घाम गाळून उभारलेल्या संपत्ती विकल्या जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.

खासगीकरणावरून होऊ शकतो गोंधळ

हे वाचलं का?

    follow whatsapp