महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: पाहा चौथ्या दिवसाचं कामकाज

मुंबई तक

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा टोले लगावले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जळगाव, औरंगाबादमधील घटना आणि राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्था यावरुन विरोधक पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा टोले लगावले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जळगाव, औरंगाबादमधील घटना आणि राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्था यावरुन विरोधक पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.

हे वाचलं का?