आषाढी वारी 2021: पायी वारीसाठी वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई तक

विजयकुमार बाबर सोलापूर: आषाढी वारी (Ashadhi Ekadashi Wari 2021) पायीच करणार या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अर्ज दाखल केली असून याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी (Warkari) मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला. तो आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये ताबडतोब बदल करून पायी वारीसाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

विजयकुमार बाबर

सोलापूर: आषाढी वारी (Ashadhi Ekadashi Wari 2021) पायीच करणार या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अर्ज दाखल केली असून याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी (Warkari) मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला. तो आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये ताबडतोब बदल करून पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा. या संदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सचिव ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला आहे.je

पाहा वारकऱ्यांची नेमकी मागणी काय:

हे वाचलं का?