Ratan Tata ही पडलेले प्रेमात… पण का नाही केलं लग्न?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

दिग्गज उद्योगपती Ratan Tata जगभरातील उद्योजकांसाठी एक प्रेरणा आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रतन टाटांनी जगभरात मोठं नाव कमावलंय. मात्र, आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो.

ADVERTISEMENT

लॉस एन्जिल्समध्ये एका कंपनीत काम करत असताना Ratan Tata पहिल्यांदा प्रेमात पडलेले.

ADVERTISEMENT

ज्या मुलीवर रतन टाटा यांचा जीव जडला होता तिच्याशी ते लग्न करणारच होते, परंतु त्यांना भारतात परतावं लागलं.

त्यावेळी रतन टाटांना वाटलं होतं जिच्यावर ते प्रेम करतात ती त्यांच्यासोबत भारतात येईल.

1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू असताना रतन टाटांचे आई-वडील त्यांच्या प्रेयसीला भारतात आणण्याच्या विरोधात होते.

यामुळे नंतर, रतन टाटांचं त्या मुलीसोबतचं नातं तुटलं. त्यांची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली.

एका मुलाखतीत टाटांनी म्हटलं होतं की, ‘एकटं राहणं किती कठीण असतं हे तुम्हाला माहित नाही.’

‘जोपर्यंत आपल्याला एकटं राहायला भाग पडत नाही तोपर्यंत ते किती कठीण असतं हे कळत नाही.’ असं टाटा म्हणाले होते.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT