Maharashtra Farmers : गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल
Maharashtra Farmers Nanded Farmers Eknath Shinde BJP uddhav thackeray aaditya thackeray
ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.