Maharashtra Farmers : गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल

मुंबई तक

Maharashtra Farmers Nanded Farmers Eknath Shinde BJP uddhav thackeray aaditya thackeray

ADVERTISEMENT

google news

नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.