महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल! पाहा व्हिडीओ

मुंबई तक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचे उमेदवारी अर्ज दाखल, बच्चू कडूंचं सूचक विधान.

ADVERTISEMENT

google news

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तिसरी आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिवर्तन महाशक्तीने उमेदवाराची घोषणा केली आहे.  याच कारणास्तव प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू या निवडणूक प्रक्रियेत सक्रीयपणे सहभागी होताना दिसत आहेत. बच्चू कडू यांनी निवडणुकीसंदर्भात केलेलं विश्लेषण आणि त्यांचे आकलन जाणून घेण्यासाठी त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट होतं. ज्येष्ठ प्रतिनिधी धनंजय साबळे यांनी बच्चू कडूंशी विशेष संवाद साधून त्यांच्या भावनांना वाचा फोडली. महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांमध्ये तिसरी आघाडी किती प्रभावी ठरेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.