मुख्यमंत्रीपदावर भाजप-राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं?

मुंबई तक

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना वाटत होतं की महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं. याबद्दल त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही एक निरोप पाठवला होता. काय होता तो निरोप? काय झाल्या होत्या चर्चा? का येऊ शकलं नाही भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार जाणून घ्या…

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना वाटत होतं की महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं. याबद्दल त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही एक निरोप पाठवला होता. काय होता तो निरोप? काय झाल्या होत्या चर्चा? का येऊ शकलं नाही भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार जाणून घ्या…

    follow whatsapp