Uddhav Thackeray सरकारचं वीजेचं गणित बिघडलं ? का होतंय राज्यात भारनियमन?

मुंबई तक राज्यावर आता वीजेचं संकट आलंय आणि लोकांना भारनियमनाला सामोरं जावं लागतंय. याला कारण कोळशाच्या तुटवडा जाणवतोय. पण या सगळ्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादही सुरू झालाय. या सगळ्याचा फटका मात्र सामान्यांच्या खिशाला पडणार एवढं मात्र नक्की.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक राज्यावर आता वीजेचं संकट आलंय आणि लोकांना भारनियमनाला सामोरं जावं लागतंय. याला कारण कोळशाच्या तुटवडा जाणवतोय. पण या सगळ्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादही सुरू झालाय. या सगळ्याचा फटका मात्र सामान्यांच्या खिशाला पडणार एवढं मात्र नक्की.

    follow whatsapp