नागपुरात कशामुळे पूर आला? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

मुसळधार पावसामुळे नागपुरच्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पुराची पाहणी केली. त्यानंतर नेमकं काय घडलं याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

google news

नागपुरात कशामुळे पूर आला? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?