Maharashtra Political Crisis: कोण आहेत नबाम रेबिया, महाराष्ट्राशी एवढा काय संबध?

Abhinn Kumar

Nabam Rebia Case and Maharashtra power struggle: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून (Maharashtra power struggle) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अक्षरश: खडाजंगी पाहायला मिळत आहे. या सगळ्या सुनावणीत ‘नबाम रेबिया केस’ (Nabam Rebia Case) याचा वारंवार उल्लेख केला जात आहे. पण हे नबाम आणि रेबिया नेमके कोण आहेत.. त्यांचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत का वारंवार उल्लेख केला जातोय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nabam Rebia Case and Maharashtra power struggle: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून (Maharashtra power struggle) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अक्षरश: खडाजंगी पाहायला मिळत आहे. या सगळ्या सुनावणीत ‘नबाम रेबिया केस’ (Nabam Rebia Case) याचा वारंवार उल्लेख केला जात आहे. पण हे नबाम आणि रेबिया नेमके कोण आहेत.. त्यांचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत का वारंवार उल्लेख केला जातोय हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया खटल्यात बंडखोर आमदारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (SC Hearing on Maharashtra) युक्तिवाद करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणालेले की, रेबिया खटल्यानुसार निकाल देता येत नाही, तर हा घटनेच्या कलम 212 अंतर्गत खटला आहे. 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीनंतर अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारला पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले नाहीत तर 14 आमदारांना अपात्र ठरवण्याचा सभापतींचा निर्णयही रद्द केला होता.

काय आहे नबाम राबिया प्रकरण

खरं तर, 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना अरुणाचल प्रदेशचे बरखास्त केलेले मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp