Sunil Gavaskar :पराभवानंतर गावस्कर भडकले, फलंदाजांना तिखट शब्दात सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तिसऱ्या कसोटी भारताचा पराभव झाल्यानंतर सुनील गावकर चांगलेच संतापले.

सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या चुकांवर बोट ठेवताना तिखट शब्दात सुनावलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘भारतीय फलंदाजांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही. स्वतःच्या चुकांमुळे बाद झाले.’

‘खेळपट्टीवर चेंडू कसा येईल, याबद्दल आधीच अंदाज बांधून फलंदाजांनी फटके मारले, असंच दिसतं होतं.’

ADVERTISEMENT

‘फलंदाजांमध्ये आत्मविश्वाचा अभाव दिसत होता, कारण आधीच्या सामन्यांत त्यांनी धावाच केल्या नाही.’

ADVERTISEMENT

‘रोहित शर्माने नागपूर कसोटीत शतक केलं. तुमच्या धावा कमी असतात, तेव्हा अस्थिरता असते,’असं गावस्कर म्हणाले.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT