Ind vs Pak : आज नाहीतर उद्या, आम्ही कधीतरी हरुच, धोनीने ५ वर्षांपूर्वी केलं होतं भारताच्या पराभवाचं भाकीत

मुंबई तक

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ हा नेहमी पाकिस्तानच्या वरचढ राहिला होता. परंतू यानिमीत्ताने हा रेकॉर्ड तुटला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका सुरु आहे. परंतू टीम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ हा नेहमी पाकिस्तानच्या वरचढ राहिला होता. परंतू यानिमीत्ताने हा रेकॉर्ड तुटला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका सुरु आहे.

परंतू टीम इंडियाचा सध्याचा मेंटॉर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताच्या या पराभवाचं भाकित करुन ठेवलं होतं. धोनीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ २०१६ च्या टी-२० विश्वचषकातला आहे. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना धोनीने महत्वाचं वक्तव्य केलं होतं.

T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव का झाला? जाणून घ्या कारणं..

ज्यात धोनी म्हणतो…

हे वाचलं का?