पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे साहजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिसरी आघाडी उभी राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपला सक्षम पर्याय हवा असं म्हणत असतानाच ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. विदेशात राहून राजकारण कसं होईल? असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT